Wednesday, May 11, 2011

भारतीय प्रशासन सेवेत नांदेडीअन्स.



होय मित्रांनो, UPSC २०१० चा निकाल लागलाय.
हिमायतनगरचे राहूल अशोक रेखावार (भारतात १५ वी रॅंक आणि महाराष्ट्रातून पहिले) आणि कंधारचे प्रशांत जीवन पाटिल (भारतात ४४ वी रॅंक.) यांनी UPSC परीक्षेत आपली पताका डौलाने फडकवली आहे.
दोघांचीही नेमणूक भारतीय प्रशासन विभागात, म्हणजे IAS मध्ये होणार आहे.

या दोघांनाही तमाम नांदेडीअन्सतर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! :-)

1 comments:

Unknown said...

Congrats prashant patil sir from krishna mallikarjun padampalle

Post a Comment

Post a Comment